सरले असेच वर्ष !!
सरले असेच वर्ष नि कितेक महिने तरी तुझी ओढ कायम आहे ,
सरले असेच वर्ष !!
सरले असेच
वर्ष नि कितेक महिने तरी तुझी ओढ कायम आहे ,
सगळे म्हणालेत
विसर रे आता तरी तिला ........
पण ,
तरी मन आज
हि तिच्या वरच घायाळ आहे !!
तु गेल्यावर
एक क्षण हि वर्षा सारखाच आहे ,
पुन्हा नव्याने
तोच एकांत आणि तोच विरह कायम आहे !!
"" माझं तुझ्यावर प्रेम आहे "
हे सांगण्यासाठी
तरी तुला समोर एकदा भेटायच आहे .....
उत्त्तर ओठांवरुन
नाही आल ,
तरी मला अपेक्षित
तुला शेवटल्यांदा भेटनच आहे !!
नाही तर आठवण
आणि फक्त आठवण हेच या वर्षी हि कायम आहे ,
सगळे म्हणालेत
विसर रे आता तरी तिला ........
पण ,
तरी मन आज
हि तिच्या वरच घायाळ आहे !!
भेटशिल ना
गं या वर्षी मला ?
ला नाही तर
ला तरि ,
पुन्हा नव्याने
सुरुवात करु नि नवे स्वप्न पाहु ,
एकंदरित तुला
शेवटल्यआंदा पाहिलेल आठवत हि नाही ,
नाही तरी.......
पुन्हा ,
तुला न भेटनही
या वर्षी कायम आहे ......
सगळे म्हणालेत
विसर रे आता तरी तिला ........
पण ,
तरी मन आज
हि तिच्या वरच घायाळ आहे !!
तु जाणार्या
प्रत्येक वाटांवर ,नजर पुन्हा आता भिरकायला लागली आहे ,
तु आता भेटशिल
नक्कीच हि खोटी का होईना पण मनाला आशा भिडली आहे !!
तु भेटल्यावर
देण्यासाठी घेतलेली भेट आज हि जपुन आहे ,
तिहि माझ्या
राजकुमारीच्या भेटीसाठी आतुर आहे !!
नव वर्ष , अपेक्षा
तुझ्या भेटीच्या घेउन आलय ,
तुला भेटुन
सर्व काही मनातल सांगण हेच मात्र जुन आहे !!
उगाच मनातल
मनात ठेवनही काही बर नाही ,
तु हि होच
म्हणाव हि माझी अपेक्षा हि नाही ,
फक्त तु मला
समजाव हेच भाग्यात असण खुप आहे !!
खुष रहा आयुष्यात
हिच् तर माझी हि अपेक्षा आहे.....
कधी भेटलीच
आयुष्यात तर ओळख देशील हिच एक आशा आहे ,
नाहीच भेटली
तर हा एकांत कायम आहे !!
मग पुन्हा
म्हणत बसेन ,
सरले असेच
वर्ष नि कितेक महिने तरी तुझी ओढ कायम आहे ,
सगळे म्हणालेत
विसर रे आता तरी तिला ........
पण ,
तरी मन आज
हि तिच्या वरच घायाळ आहे !!
मyur valavi
No comments