सरले असेच वर्ष !!
सरले असेच वर्ष !!
सरले असेच वर्ष
नि कितेक महिने तरी तुझी ओढ कायम आहे ,
सगळे म्हणालेत विसर
रे आता तरी तिला ........
पण ,
तरी मन आज हि तिच्या
वरच घायाळ आहे !!
तु गेल्यावर एक
क्षण हि वर्षा सारखाच आहे ,
पुन्हा नव्याने
तोच एकांत आणि तोच विरह कायम आहे !!
"" माझं
तुझ्यावर प्रेम आहे "
हे सांगण्यासाठी
तरी तुला समोर एकदा भेटायच आहे .....
उत्त्तर ओठांवरुन
नाही आल ,
तरी मला अपेक्षित
तुला शेवटल्यांदा भेटनच आहे !!
नाही तर आठवण आणि
फक्त आठवण हेच या वर्षी हि कायम आहे ,
सगळे म्हणालेत विसर
रे आता तरी तिला ........
पण ,
तरी मन आज हि तिच्या
वरच घायाळ आहे !!
भेटशिल ना गं या
वर्षी मला ?
ला नाही तर ला तरि
,
पुन्हा नव्याने
सुरुवात करु नि नवे स्वप्न पाहु ,
एकंदरित तुला शेवटल्यआंदा
पाहिलेल आठवत हि नाही ,
नाही तरी.......
पुन्हा ,
तुला न भेटनही या
वर्षी कायम आहे ......
सगळे म्हणालेत विसर
रे आता तरी तिला ........
पण ,
तरी मन आज हि तिच्या
वरच घायाळ आहे !!
तु जाणार्या प्रत्येक
वाटांवर ,नजर पुन्हा आता भिरकायला लागली आहे ,
तु आता भेटशिल नक्कीच
हि खोटी का होईना पण मनाला आशा भिडली आहे !!
तु भेटल्यावर देण्यासाठी
घेतलेली भेट आज हि जपुन आहे ,
तिहि माझ्या राजकुमारीच्या
भेटीसाठी आतुर आहे !!
नव वर्ष , अपेक्षा
तुझ्या भेटीच्या घेउन आलय ,
तुला भेटुन सर्व
काही मनातल सांगण हेच मात्र जुन आहे !!
उगाच मनातल मनात
ठेवनही काही बर नाही ,
तु हि होच म्हणाव
हि माझी अपेक्षा हि नाही ,
फक्त तु मला समजाव
हेच भाग्यात असण खुप आहे !!
खुष रहा आयुष्यात
हिच् तर माझी हि अपेक्षा आहे.....
कधी भेटलीच आयुष्यात
तर ओळख देशील हिच एक आशा आहे ,
नाहीच भेटली तर
हा एकांत कायम आहे !!
मग पुन्हा म्हणत
बसेन ,
सरले असेच वर्ष
नि कितेक महिने तरी तुझी ओढ कायम आहे ,
सगळे म्हणालेत विसर
रे आता तरी तिला ........
पण ,
तरी मन आज हि तिच्या
वरच घायाळ आहे !!
मyur
valavi
No comments